गोपीनाथ बोरदोलोई

गोपीनाथ बोरदोलोई (६ जून, इ.स. १८९० - ५ ऑगस्ट, इ.स. १९५०) हे भारताच्या आसाम राज्याचे पहिले मुख्यमत्री होते. भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी बोरदोलोई एक स्वातंत्र्यसेनानी व ब्रिटिश राजवटीमध्ये आसामचे पंतप्रधान होते. १९९९ साली बोरदोलोई ह्यांना (मृत्यूनंतर) भारतरत्न पुरस्कार देण्यात आला.

गोपीनाथ बोरदोलोई

जन्म:जून १०, इ. स. १८९०
राहा, आसाम
मृत्यू:ऑगस्ट ५, इ. स. १९५०
गुवाहाटी, आसाम
चळवळ:भारतीय स्वातंत्र्यलढा
पुरस्कार:भारतरत्न (१९९९)
पत्नी:सुरावला बोरदोलोई

हे सुद्धा पहा

🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत